महाराष्ट्र राज्याची स्थापना 1
मे 1960 रोजी झाली. स्थापनेच्या वेळी
महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके,
4 प्रशासकीय विभाग होते.सध्यास्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके, 535 शहरे,
43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग आहेत.
महाराष्ट्रातील
6 प्रशासकीय विभाग:
- कोकण (30746 चौ.किमी): मुंबई,
मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
- पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे,
सातारा, सांगली, सोलापूर,
कोल्हापूर.
- नाशिक/खान्देश (574426
चौ.किमी): नाशिक, अहमदनगर,
धुळे, जळगाव, नंदुरबार.
- औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद,
जालना, बीड, परभणी,
हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
- अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती,
बुलढाणा, अकोला, यवतमाळ,
वाशिम.
- नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर,
वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली,
भंडारा, गोंदिया.
नैसर्गिक सीमा :
- वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
- उत्तरेस :
सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
- ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
- पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
- दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
- पश्चिमेस : अरबी समुद्र.
राजकीय सीमा व सरहद्द :
- वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
- उत्तरेस : मध्यप्रदेश.
- पूर्वेस : छत्तीसगड.
- आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
- दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.
राज्य व त्यांना जोडणारे
महाराष्ट्रातील जिल्हे :
- गुजरात : पालघर, नाशिक,
नंदुरबार, धुळे
- दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
- मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले,
जळगाव, बुलढाणा, अमरावती,
नागपुर, भंडारा, गोंदिया
- छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
- आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर,
यवतमाळ, नांदेड
- गोवा : सिंधुदुर्ग
महाराष्ट्राचे भारतातील स्थान :
– भारतातील 29 राज्यांपैकी
एक.
– भारताच्या मध्यवर्ती भागात .
– महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र आणणारी
विशाल भूमी आहे
1. विस्तार
- अक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.
- रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.
2. आकार
- व्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद.
- पाया – कोकणात व निमुळते टोक विदर्भात.
3. लांबी, रुंदी व क्षेत्रफळ
- लांबी = पूर्व – पश्चिम –
800 किमी.
- रुंदी = दक्षिण – उत्तर –
720 किमी.
- क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.
- क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने
भारतात राजस्थान, मध्यप्रदेश नंतर
महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक
लागतो.
- महाराष्ट्राने देशाचा 9.36%
भाग व्यापला आहे.
- समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.
जिल्हे निर्मिती :
- 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग
(27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)
- 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),
- 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली
(30 वा जिल्हा)
- 1990
: मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)
- 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार
(32 वा जिल्हा)
अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)
- 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली
(34 वा जिल्हा)
भंडारा – गोंदिया (35 वा जिल्हा)
- 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर
(36 वा जिल्हा)
.
महाराष्ट्राची सामान्य
माहिती
* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.)
ता. अकोले, जि. अहमदनगर.
* महाराष्ट्राला ७२० कि.मी.
लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
* महाराष्ट्राची राजधानी -
मुंबई * उपराजधानी - नागपूर.
* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची
संख्या - ३५.
* महाराष्ट्राने भारताचा ९.७
टक्के भाग व्यापलेला आहे.
* महाराष्ट्राच्या वायव्य
भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
* महाराष्ट्रास लागून मध्य
प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
* महाराष्ट्रात कोकण प्रदेश
उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत
आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
* विदर्भातील गोंदिया
जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
* महाराष्ट्रात मोठय़ा
प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
* महाराष्ट्रातील तलावांचा
जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट
या खडकाने बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील पश्चिम
घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा
आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
* महाराष्ट्रातील रत्नागिरी
जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
* महाराष्ट्रात गडचिरोली
जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
* महाराष्ट्रातील १०० टक्के
साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
* महाराष्ट्रात संपूर्ण
विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
* महाराष्ट्रातील पहिला सहकारी
साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
* भारतात सर्वात जास्त कापड
गिरण्या महाराष्ट्रात आहे.
* भारतात सर्वात जास्त विद्युत
निर्मिती महाराष्ट्रात होते.
* महाराष्ट्रात चलनी नोटांचा
कारखाना नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त
अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
* भारतातील पहिले पक्षी
अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
* महाराष्ट्रातील सर्वाधिक
पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी
आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
* गोदावरी नदीला दक्षिण
भारताची गंगा म्हणतात.
* प्रवरा नदीच्या खोऱ्यात
उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
* गरम पाण्याचे झरे ठाणे
जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
* जगप्रसिद्ध लोणार सरोवर
बुलढाणा जिल्ह्यात आहे.
* औरंगाबाद शहर बावन्न
दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर
बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
* महाराष्ट्रातील नायकवाडी
प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
* कोयना प्रकल्पावर वीज
निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
* कोयना धरणाच्या जलाशयाला
शिवाजी सागर म्हणतात.
* विदर्भातील नंदनवन असे
चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा
असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा
पिकविला जातो.
* महाराष्ट्रातील कापसासाठी
प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
* विदर्भातील प्रसिद्ध आनंद
सागर शेगाव येथे आहे.
* संत गजानन महाराजांची समाधी
शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
* संत गाडगेबाबा विद्यापीठ
अमरावती येथे आहे.
* राष्ट्रसंत तुकडोजी
महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
* संत गाडगेबाबांची समाधी
अमरावती येथे आहे.
* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा
राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
* यशवंतराव चव्हाण मुक्त
विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान
विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र राज्यात तोफखाना
प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
* पुणे ही पेशव्यांची राजधानी
आहे.
* कोल्हापूर येथे देशातील
गुळाची बाजारपेठ आहे.
* आद्य क्रांतीकारक वासुदेव
बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
* मुंबई शहराला भारताचे पॅरिस
असे म्हणतात.
* यशवंतराव चव्हाणांच्या समाधी
स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
* महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी
नाशिक येथे आहे.
* नॅशनल डिफेन्स अकॅडमी
खडकवासला येथे आहे.
* महात्मा गांधीजींचा
सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
* शिखांची दक्षिण काशी म्हणून
नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
* महाराष्ट्रात नाशिक येथे
कुंभमेळा भरतो.
* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान
शिवनेरी येथे आहे.
* ज्ञानेश्वरांनी नेवासे या
ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
* तारापूर हे भारतातील पहिले
अणुशक्ती केंद्र आहे.
* भारतातील पहिला पेट्रो रसायन
प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त
महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे
जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने
आढळतात.
* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे
जन्मस्थान भगूर जि. नाशिक.
* कवी केशवसुतांचे स्मारक
भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
* राष्ट्रीय महामार्ग क्रमांक
६ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.
* बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी
प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे.
* महाराष्ट्रात चुनखडीचे साठे
यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.
* महाराष्ट्रातील उत्तर -
सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.
* वाघांसाठी प्रसिद्ध असलेले
मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.
* नाशिक जिल्ह्यातील गंगापूर
हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.
* सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे
कोठार म्हणतात.
* महाराष्ट्राचे मँचेस्टर असे
इचलकरंजी शहरास म्हणतात.
* कालिदासाने मेघदूत काव्य
रामटेक येथे लिहिले.
* कवी कुलगुरू कालिदास संस्कृत
विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे.
* भारतातील तिसरे व
महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.
* सुप्रसिद्ध अजिंक्यतारा
किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने
बांधला.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे.
* फिल्म अॅड टेलिव्हिजन
इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे.
* महाराष्ट्रातील
बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड
केली.
* माहितीच्या अधिकाऱ्याच्या
कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य
मिलेनियर ठरले आहे, मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ
स्थापन होणार आहे.
* थेट परकीय गुंतवणुकीत
राज्याचा गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो.
* रोजगार निर्मितीमध्ये
महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे.
* भारतातील परकीय गुंतवणुकीस
महाराष्ट्राचा हिस्सा २४ टक्के आहे. (मार्च २००९)
* महाराष्ट्रावर २००२-०३ मध्ये
८२ हजार ५४९ कोटी रुपयांचे कर्ज, २००६-०७ मध्ये
१ लाख ३४ हजार ४९३ कोटींवर गेले तर २००७-०८ मध्ये १ लाख ४४ हजार ३२५ कोटींच्या
आसपास कर्ज होते.
महाराष्ट्रची
कोकण किनारपट्टी :
स्थान : महराष्ट्र अरबी समुद्र व
सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास ‘कोकण’
म्हणतात.
विस्तार : उत्तरेस – दमानगंगा नदीपासून दक्षिणेस – तेरेखोल
खाडीपर्यंत.कोकण किनारपट्टी ‘रिया‘ प्रकारची
आहे.
लांबी: दक्षिणोत्तर = 720 किमी, रुंदी
=सरासरी 30 ते 60 किमी
.
उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95
किमी.तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.
क्षेत्रफळ : 30,394 चौ.किमी.
- कोकण प्रदेश हा सलग मैदानी नाही.
हा भाग डोंगर दर्यांनी व्यापलेला आहे. परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.
- किनार्य पासून पूर्वीकडे सखल
भागाची समुद्र सपाटीपासून ऊंची सुमारे 15
मीटर
इतकीच आहे.
- कींनार्यापासून पूर्वीकडे
सह्याद्रीच्या पायथ्याशी ही ऊंची सुमारे 250
मी.
पर्यंतच वाढते.
- उतार पूर्व-पश्चिम दिशेस ‘मंद’ स्वरूपाचा आहे.
- या प्रदेशात समुद्राकडील बाजूस
सागरी लाटांच्या खणन कार्याने व संचयन कार्याने वेगवेगळ्या प्रकारची तयार
झालेली ‘भुरुपे’ आढळतात.
- उदा . सागरी गुहा, स्तंभ, आखाते,
पुळणे, वाळूचे दांडे इ.
- कोकणचे उपविभाग :
- 1.उत्तर कोकण – ठाणे, मुंबई शहर, मुंबई
उपनगर, रायगड.
- हा भाग सखल, सपाट, व कमी
अबडधोबड आहे.
- ओद्योगिकदृष्ट्या प्रगत.
- लोकसंख्येची घनता अधिक.
- नागरी लोकसंख्या जास्त.
- दक्षिण कोकण – रत्नागिरी, सिंधुदुर्ग
- हा भाग खडकाळ व अबडधोबड आहे.
- ओद्योंगिकदृष्ट्या अप्रगत.
- लोकसंख्येची घनता कमी.
- पारंपरिक व्यवसाय.
- खनिज संपत्तीच्या दृष्टीने
महत्वाचे.
समुद्रसपाटीपासूनच्या उंचींनुसार
कोकणचे आणखी दोन भाग पडतात.
1. खलाटी(पश्चिम
कोकण) : समुद्र किनार्याला लागून असलेला कमी उंचीचा
प्रदेश म्हणजे ‘खलाटी’ होय. या भागात
गालाची चिंचोळी मैदाने आढळतात.
या भागात मोठया प्रमाणात नारळाच्या
बागा आहेत.
2. वलाटी(पूर्व
कोकण) : खलाटीच्या पूर्वेस असलेल्या सह्याद्रीच्या
पायथ्यापर्यंतचा कमी-अधिक उंचीच्या डोंगराळ व टेकड्यांनी व्यापलेल्या तुलनात्मक
उंच प्रदेश
म्हणजेच ‘वलाटी’ होय. हा भाग
फलोत्पादांनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. डोंगर उतारवर भाताचे पीक घेतले जाते.
कोकणातील विविध प्रकृतीक भुरुपे
1. खाडी
: भारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी
म्हणतात.
ठाणे
: दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे
मुंबई उपनगर : मालाड, माहीम
मुंबई : माहीम
रायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट
रत्नागिरी : दाभोळ, जयगड, विजयदुर्ग
सिंधुदुर्ग : देवगड, कालवली, कर्ली, तेरेखोल
2. पुळनी
: समुद्र किनार्याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ
कींनार्यावर तयार होणार्या वाळूच्या पट्टयाना ‘पुळन’
असे म्हणतात.
मुंबई उपनगर : जिहू बीच
मुंबई शहर
दादर,
गिरगाव
रत्नागिरी : गणपतीपुळे, हर्न, गुहागर
सिंधुदुर्ग : मालवनजवळ तरकर्ली, शिरोड, दापोली, उमादा
रायगड : अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन
3. वाळूचे दांडे
: सागरी लाटांमुळे उथळ कींनार्यावर ‘वाळूचे
दांडे’ तयार होतात.
खरदांडा(रायगड)
4. बेटे
: मुंबई : मुंबई बेट
रायगड : धारपूरी (एलिफंटा केव्ह)
अलिबाग : खांदेरी, उंदेरी
सिंधुदुर्ग : कुरटे (सिंधुदुर्ग
किल्ला)
मुंबई उपनगर : साष्टी, अंजदिव
5. बंदरे
: महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहानमोठे 49 बंदरे
आहेत.
मुंबई = मुंबई, ठाणे = अलिबाग, न्हावाशेवा(JNPT),
रत्नागिरी = हर्न, जयगड = रत्नागिरी ,
सिंधुदुर्ग = मालवण, वेंगुले, रेड्डी
6. खनिजे
: बॉक्साईट = ठाणे,
म्यंगेणीज = सिंधदुर्ग,
क्रोंमाईत = सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोह व
जिप्सम = रत्नागिरी
7. नद्या
: ठाणे : दमनगंगा, सूर्या, तानसा, वैतरणा, काळू, पिंजाल, भारसाई, उल्हास,
मुरबाडी,
मध्य प्रदेश : पताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी,
शास्त्री
दक्षिण कोकण : काजवी, मुचकुंदी, वाघोटने,
शुक, गड, कर्ली, तेरेखोल.
जास्त लांबी- वैतरणा, व उल्हास मुखाजवळ प्रवाह किनार्यास समांतर.
कारण, ‘डोंगरांच्या रांगा’
8. किल्ले
: जिल्हे डोंगरी किल्ले व सागरी किल्ले
ठाणे वसूली, माहुली, भंडारगड,
पळसगड अर्नाळा
रायगड कर्नाळा, शिवथर, माळांगगड,
रायगड जंजिरा
रत्नागिरी जयगड, फत्तेगड, पुर्नगड,
कानकदुर्ग सुवर्नदुर्ग
सिंधुदुर्ग रांगना, देवगड, भगवंतगड, मनोहारगड, सिंधुदुर्ग विजयदुर्ग
भारतगड,
पधगड सजैकोत

– भारताच्या मध्यवर्ती भागात .
– महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र आणणारी विशाल भूमी आहे
औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)
अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)
भंडारा – गोंदिया (35 वा जिल्हा)
* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.
* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५.
* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
* महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
* संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
* संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
* पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
* कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
* आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
* मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.
* यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
* महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
* शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
* महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
* ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
* तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
* भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक.
* कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
* राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.
* बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे.
* महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.
* महाराष्ट्रातील उत्तर - सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.
* वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.
* नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.
* सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.
* महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात.
* कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.
* कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे.
* भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.
* सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे.
* फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे.
* महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली.
* माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे, मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे.
* थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो.
* रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे.
* भारतातील परकीय गुंतवणुकीस महाराष्ट्राचा हिस्सा २४ टक्के आहे. (मार्च २००९)
* महाराष्ट्रावर २००२-०३ मध्ये ८२ हजार ५४९ कोटी रुपयांचे कर्ज, २००६-०७ मध्ये १ लाख ३४ हजार ४९३ कोटींवर गेले तर २००७-०८ मध्ये १ लाख ४४ हजार ३२५ कोटींच्या आसपास कर्ज होते.
No comments:
Post a Comment